रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूककोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला असून दुचाकी चालकदेखील या कोंडीने बेजार झाले आहेत ...
Grape Farming Crisis Sangli : खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे. ...