गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह ...
शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले. ...
केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे ...