उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील उल्हास नदी किनारी बिर्ला ग्रुपनी सेच्युरी रेयॉन कंपनी उभी केल्यानंतर, स्थानिक नागरिक व कंपनीतील कामगारांसाठी उंच टेकडीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले. ...
दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ...