१९८३ आणि २०११ मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या तुलनेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी काहीच नाही, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. ...
BCCI 131 crore prize money Team India: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजयानंतर बीसीसीआयने १३१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. मुख्य खेळाडू, राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये या रकमेचे वाटप कसे होणार? वाचा सविस्तर माहिती. ...
Nagpur News: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नागपूरकर आनंदाने अक्षरशः रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. सामना संपताच शहरातील रस्ते, चौक आणि मैदानांवर चाहत्यांचा जल्लोष उसळला. ...
ICC T20 World Cup 2026 Final, Ind Vs NZ: न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विश्वविजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरे ...