अवघ्या देशात कोरोनाचा भडका उडत आहे. त्यात राज्य आघाडीवर असून जिल्ह्यातही आता शेकडोंच्या घरात दररोज रूग्ण निघत आहेत.एकंदर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली असून कोरोना झपाट्याने पाय पसरत आहे. अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क हे दोनच उपाय उरले आ ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न ...
शनिवारी नागपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा फटका गणेशपेठ आगाराला बसला. आगारातून दररोज ४५० फेऱ्या जातात. परंतु कर्फ्यूमुळे केवळ २४३ फेऱ्या गेल्यामुळे एसटीचे नुकसान झाले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपास ...
लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्ट ...