सोलापूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या ३५० विद्यार्थ्यांनी कंबर तलावाशेजारी असलेल्या स्मृती वनातील १ हजार झाडांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. ...
५० वर्षे अन् तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात २००९ मध्ये राजकीय वैरत्व आले, ते तब्बल १० वर्षे टिकले. परंतु ही दोन्ही घराणी भाजपवासी होताच पुन्हा मनोमीलन झाल्याचे दिसून आले. ...