कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ...
संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अल्प दरामध्ये तेही अगदी आपल्या घरातच कांदे आणि बटाटे उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव संकल्पना राबविली आहे. या योजने ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला. ...
कोरोनाच्या साथरोगाच्या प्रादुभावाने अनेक कुटुंबांना दोन वेळच्या पोटाची चिंता निर्माण झाली असून हजारो प्रवाशी पायपीट करीत आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर प्रशासनाने अडवलेल्या स्थलांतरीत मजूरांच्या मदतीसाठी ता ...
यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर ...
माजी आमदार निमकर यांना माहिती होताच त्यांनी रामपूर येथील प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे यांना या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने एक क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू, तेल पिता, पन्नास ...
संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय ...