शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन किर्तीकरांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाकडून रिंगणात होते. या निवडणुकीत गजानन किर्तीकरांनी मुलाला मदत केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यावरून किर्तीकरांच्या बचावाला आनंदराव अडसूळ समोर आ ...
loksabha Election - मतदान संपल्यानंतर गजानन किर्तीकरांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत खळबळ माजली आहे. किर्तीकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी महायुतीसोबत स्वपक्षीय नेते करतायेत त्यावरून आता किर्तीकरांच्या समर्थनार्थ आनंदराव अडसूळ आले आहेत. ...
हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. ...
"माझ्या कुटुंबीयांची भावना होती की, तुम्ही शिवसेना सोडून जाऊ नका. पण एकनाथ शिंदे हा भवितव्य घडवणारा नेता आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. आमचा पक्ष कुठेतरी भरकटत होता म्हणून मी शिंदे यांच्याकडे गेलो." ...