सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून ...
CoronaVirus Lockdown काही जणांनी कृषी कर्ज, काहींनी वाहन कर्ज काहींनी गृह तर काहींनी व्यक्तीगत कर्ज उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्चपासून कर्जदारांना ईएमआय दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा देखील तोट्याचा ठरत आहे. ...
वलगाव येथील स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, कुणावरही कारवाई केली जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, येथे बाहेरून लोक येतात आणि कुठेही थुंकतात. आमच्या आरोग्यालादेखील त्यांच्यामुळे धोका असल्याने परिसर सॅनिटाइज करावा, संबंधितांवर कारवाई कराव ...