Asia Cup 2018: सुपर फोर गटात पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे मिळालेल्या विश्रांती वेळेत भारतीय संघाने दुबई भ्रमंती केली. ...
रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे. ...
आता रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्यामुळे जर आता विराट कोहलीला कर्णधारपद मिळवायचे असेल तर त्याला 'ही' गोष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. ...