Ratnagiri: ग्रामस्थांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनानंतर शांत झालेल्या बारसू परिसरात राजकीय लोकांच्या दौऱ्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...
कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला आपला अहवाल सादर केला ...