आता शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेतर्फे १७ जून रोजी मुंबई -नागपूर साठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे वन वे असेल. ...
यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...