राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
काँग्रेसचे कान ओढणारं मोदींचं तडाखेबंद भाषण राज्यसभेत पार पडलं यावेळी त्यांनी 'काँग्रेसचं नाव बदला...असे वक्तव्य हि केलं काय म्हणाले , पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ लागू आहे. या कायद्याच्या तरतुदींचा या राज्यांमध्ये गैरवाजवी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून लष्कर व नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षही झाले आहेत. यामुळे हा कायदा या राज्यातून का ...
Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu: लुधियानामध्ये एका आभासी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये अनेक हिरे आहेत. मी 2004 पासून राजकारणात आहे. मलाही काही अनुभव आणि दूरदृष्टी आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हिऱ्याची निवड करणे अवघड काम आहे. ...