- शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी केवळ साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
jamin kharedi khat जमीन व्यवहारातील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे भूमिअभिलेख विभागावर मोजणीचा मोठ्या प्रमाणावर ताण येणार आहे. परिणामी मोजणी वेळेत होईलच याचीदेखील खात्री देता येणे अशक्य आहे. ...
आत्मसमर्पण होत असले तरी नक्षलवाद आटोक्यात येणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बुधवारी अजित पवार म्हणाले ...