राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले. ...
स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. ...
पीएमपीएल कंपनी विसर्जीत करून पुन्हा दोन्ही महापालिकांची पुर्वी होती त्याप्रमाणेच स्वतंत्र प्रवासी सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. ...