‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस आता परत येण्याची शक्यता मावळली असून, अशा निराशेच्या वातावरणात पोळा सण साजरा करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ ...
आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांना सत्तेत पाठविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे़ या सर्व लहान घटकांनी खंबीरपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यास विधानसभेचे चित्र निश्चित बदलेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता गोविंद दळवी य ...
राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यात संगणक परिचालक यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचा कारभार विस्कळीत झाला होता. ...
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता ...
शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़ ...