सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या विश्वचषकानंतर काही खेळाडू राजीनामा घेऊ शकतात तर काहींना संघातून वगळण्याची शक्यता आहे. ...
जेव्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघ राजकीय कारणांमुळे ही कारवाई करण्यास असमर्थ ठरतो, अशा शब्दात जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघावर हल्ला चढवला. ...
Imran Khan : भारत कोणाचाही हस्तक्षेप सहन करत नाही हे सांगताना त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल घेण्याच्या निर्णयाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो; पण गुलाम पाकिस्तानींना घेता येत नाही. ...