अचलपुरात भाजीबाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो कांदा मिळत आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे एरवी किलो-किलो कांदा नेणारे दाम्पत्य एक-एक पाव कांदा विकत घेताना दिसून येत आहेत. कांदा महाग झाल् ...
ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्या ...
दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...
खेडलेझुंगे : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसुन येत आहे. या मोकाट कुत्र्यामुळे शेतपीकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमाल वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना ने ...
खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...
बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ...