राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाल्याची माहिती आहे. ...
Rohit Pawar Criticize Ajit Pawar: काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठा महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटही आपल्या ताब्यात असलेल्या जागा सोडण ...