अकोला: पर्यावरण वाचवा ...सायकल चालवा... पाणी वाचवा... असा संदेश देत मुंबईतील प्रकाश केणे देशभर फिरत आहेत. शुक्रवारी या संदेश यात्रे दरम्यान अकोला शहरात आले होते. ...
यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही ...
अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे ...
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली ...
शहरानजिक असलेल्या पांगरीतर्फे असदवन येथून परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरूच आहे. याकडे स्थानिक महसूल यंत्रणेने मात्र दुर्लक्षच केले आहे. ...