विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना शहरातील वीस लाख जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाच हजार अधिकारी कर्मचा-यांवर आहे. त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे व शहराच्या विकासासाठी सेवा देण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा, असे मत यावेळी आय ...
सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे ...
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज ...
सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न द ...
कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेता ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु झाले असून काळ्या पाषाणाची विधीपुर्वक पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. ...
कळवण : आनंदाची पर्वणी व सामाजिक एकोप्याचा संदेश घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळे सज्ज झाली असून, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारा ...