फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ७० टक्केच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठी २० टक्के जास्त आहे. ...
APMC in High Court:राज्यातील १०८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना गोदामे (Warehouses) बांधून देण्याचे काम गेल्या सात वर्षांपासून पूर्ण केले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रचंड नाराजी व्यक्त करत बाजार समितीला उत्तर सादर करण्या ...