मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ... ...
राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत न्यायालयाने संजय राऊतांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच निकालावर बोलताना संजय राऊतांनी चित्रपट काढणार असल्याचे विधान केले. ...
Devendra Fadnavis on dharavi redevelopment project adani : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल विरोधकांकडून केल्या जात असलेल्या एका आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. ...