मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तिकिटांचे भाडे पाच ते २० रुपये असल्याने बेस्टच्या बस आगारांमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी जमा होत असतात. मात्र, या सुट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोय नाही. ...
घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. ...
Crime News in Mumbai : पोलीस असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याकडील २७ लाखांची रोकड़ पळवणाऱ्या दुकलीला टीपरसह नवघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कल्याण येथे ही कारवाई करण्यात आली आहे. ...
MHADA News : म्हाडाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था, रहिवाशांकडून थकीत सेवा शुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसूल करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अभय योजना सुरू करण्यात आली आहे. ...
CoronaVirus News in Mumbai : दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. याबाबत महापौरांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी माहिती दिली. ...
CoronaVirus News in Mumbai : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. ...