मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ...
धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. ...
Ajaz khan : एनसीबीकडून गेल्या दोन दिवसांपासून एजाज खानची चौकीशी सुरू आहे. या चौकशीत एजाजने आणखी दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली असल्याचे म्हटले जात आहे. ...