मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने राज्यभरात राबविलेलया बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात १४९ बसस्थानके स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्याने नापास झाली आहेत. ...
‘जागर शिवराजाभिषेकाचा’ हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहामध्ये पार पडला. यावेळी ठाकूर यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ...