मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर, जाणीव आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट करणे, हा त्यामागील उद्देश आहे. ...
Mumbai News: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून "महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन" या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. ...