मुंबई महापालिकेची कार्यालये व रुग्णालयांना अतिरेकी कारवायांचा धोका संभवतो. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असल्याने आपत्तीकाळात जलद संपर्कासाठी मजबूत यंत्रणा असणे अपेक्षित असते ...
मागच्या काही दिवसांत पाऊस गायब झाला असला, तरी शहर-उपनगरातील आजारांचे प्रमाण मात्र बळावते आहे. आॅगस्टच्या एकाच महिन्यात तापाचे तब्बल ९ हजार ४३१ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाले ...
भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? ...
मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. ...
मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. ...