कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे नागरिकांना घरीच राहा,सुरक्षित राहा असे सातत्याने आवाहन करत आहे ...