दुबईच्या मैदानात रंगलेल्या टीम इंडियाविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित ५० षटकेही खेळू ... ...
अखेरचा गट सामना जिंकल्यास भारतीय संघ 'ए' गटात अव्वल स्थानावर जाईल. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल आणि दोघांकडेही उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. ...