बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. वाचा सविस्तर (Soybean Hamibhav Kendra) ...
एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी एकट्या रब्बी हंगामात सुमारे ५० ते ६० टक्के उत्पादन होते. आणि त्यामुळे स्थानिक बाजारांमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक एप्रिल, मे आणि जूनमध्ये होते. राहिलेला कांदा शेतकरी साठवणीमध्ये ठेवतात व हळूहळू डिसेंबरपर्यंत ...
२१ नोव्हेंबर रोजी शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील बाजार समितीत शेतमालाची आवक सुरू झाली आहे.(Market Yard) ...