राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ...
महिला पहाटे पती सोबत आश्रमात गेली असता पतीला दूध आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. यावेळी भोंदूबाबाने महिलेचा विनयभंग केला. तर त्याच सायंकाळी महिला पुन्हा आश्रमात आली ...
- प्रशासनाने कितीही नाकारले तरीही सत्ताधारी पक्षांनी आपापल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना करून घेतल्याचे सांगण्यात येते. त्यातही त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जास्त प्रभाव असल्याचे उघडपणे बोलले जात ...