तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे, तितकेच ते धोक्याचेही ठरू लागले आहे. पूर्वी कारची काच फोडून किंवा बनावट चावीने कार चोरीला जात असत. मात्र, आताच्या स्मार्ट कारमध्ये साध्या चाव्यांची जागा 'की-लेस' एन्ट्री आणि रिमोट स्टार्टअप सिस्टीमने घेतली आहे. दुर्दैवा ...
Amravati : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि खात्यांतर्गत पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून रब्बी पिकांवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नेमके कोणते जिल्हे धोक्या ...