कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही ...
Kiranotsav: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होणारा किरणोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे; पण सूर्यकिरणांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नाहीत.. ...