तेलंगणामध्ये राज्य सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथील निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, तेलंगणातील निवडणुकांसाठी थांबण्याची गरज नसल्याचेही चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले आहे. ...
बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांची समाजात चांगली प्रतिमा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. ...
भाजपा लवकरच आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविणार असून, त्यात अन्य मुद्द्यांसह राजस्थान, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना ...
अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ...