कोल्हापूर : सर्वधर्म समभाव रुजवण्यासाठी व समाजामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना थांबविण्यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरूंची एक जिल्हास्तरीय समिती करावी, अल्पसंख्यांक ... ...
सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून उभारलेला व महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेला साखर उद्योग परत काही मूठभर नेत्यांच्या हातात एकवटत असल्याचे नवे चित्र पुढे आले आहे. ...