कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली. ...
‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद केल्याने कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे काहीसा परिणाम जाणवला, पण शहरासह उपनगरात ‘गोकुळ’ने वीस ठिकाणी दूध विक्रीचे टेम्पो ठेवल्याने दूध वितरण सुरळीत झाले. रोज शहरासह उपनगरात लाख लिटर दूध वि ...
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली. ...
म्हाडा सदनिका धारकांना लागणारे ना हरकत दाखले सध्या पुणे कार्यालयातून मिळतात; त्यासाठी वेळ लागतो. हे दाखले कोल्हापूर कार्यालयातून मिळावेत व म्हाडांची खरेदी-विक्री दस्त नोंदणी पूर्ववत चालू व्हावी, अशी मागणी म्हाडा संघटनेचे माजी अध्यक्ष दिनकर कांबळे यां ...
रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध ...
: ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव ...