कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे. ...
पाणी देण्यावरून झालेला ‘शाब्दिक’ वाद वाढल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिक महिला आणि शिपाई महिलेमध्ये मंगळसूत्र तुटेपर्यंत मारामारी झाली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ...
प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्य संस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ. ...
कोल्हापूरी साज समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाच्या इतिहासाची साक्ष देणारी कोनशिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये लप्त झाली होती. आमचा रंकाळा असे असे छाती फुगवून दिमाखात सांगणााऱ्यांचाही या कोनशिलेकडे दुर्लक्ष होते. ...
न्युरो नेव्हीगेशन मशीन प्रणालीच्या सुविधेमुळे आता मेंदूतील गाठीच्या आजाराचे नेमके ठिकाण, निदान कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरमध्ये समजणार आहे. ही सुविधा रूग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. ...