दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
बालपणाची सोबत, कधी प्रेमाने सांभाळून घेणं, कधी जोराची भांडणं, कधी लटकेच रुसवे-फुगवे, पण कठीण प्रसंग आला की खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणं... भावा-बहिणीच्या या नात्याचा गोडवा वाढविणारा ‘भाऊबीज’ सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
कोल्हापुरात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने समाजातील उपेक्षित लोकांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, संघटनेच्या हसिना शेख, जय ...
पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला ...
साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही एकदा ऊस लौकर जावा या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रव ...
सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्या ...