पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचे निकष बदलून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरिपाचे पीक वाया गेलेले आहे, तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा. गतवर्षी तुटलेल्या ...
कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यावर हल्लाबोल ... ...