कोरोना रुग्णांच्या तपासणीकरीता सुरुवातीलापासून मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात जावे लागत होते. 1 एप्रिल पासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीकरीता मुंबईतील हाफकीन संस्थेत पाठविले जात होते. ...
केडीएमसीतून गावे वगळण्याची मागणी पाच वर्षांनंतर मंजूर झाली. महाविकासआघाडी सरकारने २७ मधील १८ गावे वगळली आणि नऊ गावे महापालिकेत शहरीकरण झाल्याच्या मुद्यावर कायम ठेवली आहेत. ...