दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतूक थांबल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक प्रवासी मिरज आणि सांगली आगारात थांबून होते. एसटी प्रशासनाने कर्नाटकच्या सर्व बसेस बंद झाल्याचे सांगितल्यानंतर, ते प्रवासी घराकडे परत गेले. ...
मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरात गर्दी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे. प्रचंड गर्दीची रेल्वे स्थानके, गच्च भरलेल्या बेस्ट गाड्या, मंत्रालयातील प्रचंड गर्दीची ठिकाणे टाळणार कशी ...