काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली. ...
Terror Attack: तीन घरांमध्ये मृत्यूचं तांडव खेळल्यानंतर दहशतवाद्यांनी चौथ्या घरावर मोर्चा वळवला. मात्र तिथून एक बहादूर युवक बाहेर आला. त्याने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर झालेल्या गोळीबारामुळे दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. ...