न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विश्वचषक जिंकला. असे असले तरी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र एका गोष्टीवरून भारतीय संघातील खेळाडूंवर नाराज आहे. ...
क्रिकेटच्या मैदानात झपाट्याने प्रगती करत असलेला पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे. पण पृथ्वीचा इथपर्यंतचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. पण एखाद्या परिकथेतीली नायकाप्रमाणे वाटेत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत पृथ ...
ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय युवा क्रिकेटपटूंनी अजून एक पराक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धा आटोपल्यानंतर रविवारी आयसीसीने जाहीर केलेल्या आपल्या संघामध्ये भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्यासह... ...
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीत नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...
भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी द. आफिक्रतील मागी दहा दिवस अविस्मरणीय ठरले. विदेशी वातावरणाशी भारतीय खेळाडू जसजसे एकरूप होतात तसतशी त्यांची कामगिरी उंचावते, हे सत्य आहे. ...