अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल ...
विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्च दरम्यान, प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र पालकांच्या विनंतीनुसार शिक्षण उपसंचालकांनी या तारखेत बदल केला असून ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे. ...
प्रवासादरम्यान आॅटोलचाकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गारमाळ परिसरातून रात्रीच्या सुमारास ट्रकमध्ये जनांवरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत गारमाळ भागातून चाळीस जनांवरे घेऊन जाणारा ट्र ...
हिंगोली शहरातील नाईकनगर येथील महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखेत वसुली अधिकारी म्हणून बालाजी लक्ष्मणराव बांगर कामाला होते. माहे जुलै २०१६ ते २९ जुलै २०१७ या कालावधीत बांगर याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला आहे. ...
तालुका क्रीडा संकुलास ६ एकर जागा उपलब्ध करुण देत बांधकामासाठी २२ लाखांचा पहिला हप्ता उपलब्ध करुण दिल्याबद्दल क्रीडाप्रेमी व बॅडमिंटन क्लबच्च्या वतीने २३ मार्च रोजी दुपारी जिल्हाधिका-यांचा सत्कार केला. ...