लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
देवगड तालुक्यात उपसरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच - Marathi News | Rascikech to get the post of Deputy Chief Minister in Devgad taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड तालुक्यात उपसरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच

देवगड तालुक्यामध्ये ३० ग्रामपंचायतींवर सरपंचपदाची निवडणूक झाली होती. आता उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेले सदस्य आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मनधरणी करून आपल्याला उपसरपंचपद मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...

८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव - Marathi News |  Tension in two villages of Satara taluka after 80 years of retirement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव

सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या  जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त - Marathi News | Sarpanchchad vacancy of seven Gram Panchayats vacant in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त

सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहेत. यासंदर्भातील अहवाल नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान - Marathi News | Polling on Friday for five Gram Panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (द ...

तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्यासाठीच झाला ‘तंटा’! - Marathi News | Tantra committee elected to choose president! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्यासाठीच झाला ‘तंटा’!

तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे ...

पाणी प्रश्नावरून महिलांनी ठोकले ग्रा.पं.ला कुलूप! - Marathi News | LPG locked women on water question | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी प्रश्नावरून महिलांनी ठोकले ग्रा.पं.ला कुलूप!

किनगावराजा : ऐन दिवाळीच्या सुरुवातीला गावात नळाच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला व बसस्थानक ते पोलीस स्टेशन हा गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, या रस्त्यावरील नाल्या गाळाने भरल्यामुळे या नाल्यातून पाणी हे या रोडवर येत असल्यामुळे रोडला खड्डे ...

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला! - Marathi News | Goregaon Sarpancha's disbelief resolved! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमता ...

अच्छे दिन कुणाचे? काँग्रेस, भाजप की राष्ट्रवादीचे - Marathi News | Who's the good day? Congress, BJP, NCP's | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अच्छे दिन कुणाचे? काँग्रेस, भाजप की राष्ट्रवादीचे

सांगली जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जा ...