इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. ...
अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री सुद्धा दमदार पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळली असून भामरागड शहर व अहेरी तालुक्यातील तिमरम, गुड्डीगुडम, निमलगुडम या गावांमध्ये पाणी शिरले आहे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग ३० तास झालेल्या संततधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के भरला असून पूर्णा, दुधना, थुना या नद्या चालू वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वा ...
तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे. ...
महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव त ...
दोन दिवसात तालुका व परिसरात झालेल्या पावसामुळे पूर्णा व थुना या दोन्ही नद्यां दुथडी भरून वाहत आहेत. दोन्ही नदींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ...
अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. ...