वलगाव स्थित पेढी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता तेथील गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी रात्री चांगापूर देवस्थानात हलविण्यात आले. संततधार पावसामुळे नदी-नाले तुंडूब वाहत असल्यामुळे जलप्रलयाचे सकंटचे निर्माण होण्याची शक् ...
सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
शहरातील अतिवृष्टी त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून कसूर होत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी यानिमित्ताने बेकायदेशीर बांधकामे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत उपस्थित केला. ...
कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. ...
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...