राज्यात नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांडवड, येवला परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यातही हजारो हेक्टरवरील द्राक्षबागांचे गारपीटीत ... ...
ज्वारी पीक हे पोटरीच्या अवस्थेत असताना पडले तरी उठू शकते एकदा कणीस आले दाणे भरले मग अवघड आहे, पडलेल्या ज्वारीचे फोटो घ्या आणि चार दिवसांनी परत शेतात जा तुम्हाला ज्वारी उठण्याचा प्रयत्न करताना दिसेल. ...
खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. ...
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. यांची ज्वारी पिकातील कामगिरी. ...