शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे. सध्या ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. परिणामी, या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने अस्मानी बरोबर सुलतानी संकटा ...
यंदा पावसाअभावी अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळब ...
जीवन शेळके हे बीएसस्सी केमिस्ट्री मधून पूर्ण शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवक आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत पॉलिहाऊस मध्ये येणारी विविध पिके घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...
अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते. ...
हळद काढणीनंतर शेतजमिनीत जुनी हळद निघते, त्यास कोचा म्हणतात. या कोचात करक्यूमिनचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने यास जागतिक स्तरावर मोठी मागणी असते. तालुक्यातील कोचा कर्नाटक, तामिळनाडू यासह आदी राज्यात जात आहे. सध्या कोचाचे प्रतिकिलो २०० रुपयांच्या पु ...
दरवर्षी बाजारात दशहरी, बेंगनपल्ली, केशर, लंगडा आंबा विक्रीसाठी लवकर येतो. गावठी आंबे अजूनही बाजारात आली नाही. हे आंबे बाजारात येण्यासाठी पुन्हा २० ते २५ दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत तेलंगणातून विविध प्रजातींच्या आंब्याची आवक वाढणार आहे. परंतु हे आं ...